Breaking News

मी दिलेली कागदपत्रे खोटी निघाली तर राजकारण सोडेन : आमचेही पुरखे शुद्रच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मागासवर्गीय असल्याचा दावा खोटा असल्याबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज आणखी नवी कागदपत्रे ट्विटरद्वारे जाहिर करत वानखेडे यांनी एका मागासवर्गीय मुलाचा हक्क हिरावून घेवून ते अधिकारी बनल्याचा आरोप केला. तसेच जर मी सादर केलेली कागदपत्रे खोटी निघाली तर …

Read More »

अॅक्सिस बँकेला सप्टेंबर तिमाहीत विक्रमी नफा कॅनरा बँकेचा नफा दुप्पट

मुंबई: प्रतिनिधी दोन खाजगी आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मंगळवारी आर्थिक निकाल जाहीर केले. यामध्ये अॅक्सिस बँक आणि कॅनरा बँकेने सप्टेंबर तिमाहीत सर्वाधिक नफा कमावला. सेंट्रल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने सप्टेंबर तिमाहीत ३,१३३ कोटी रुपयांचा …

Read More »

त्या क्रुजवर वानखेडेंचा मित्र आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता: दाढी वाला कोण? नवाब मलिक यांचा आणखी एक गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी कॉर्डीलिया क्रुजवरील रेव्ह पार्टी ही फॅशन टीव्हीने आयोजित केली होती आणि त्या पार्टीला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीया हजर होतो. तसेच त्याच्याबरोबर त्याची प्रेमिकाही घातक शस्त्रासह डान्स करत होती. मात्र ही पार्टी फक्त सिलेक्टेड लोकांना ट्रप करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी …

Read More »

एनसीबी-वानखेडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता: कारवाईला सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहिणार आहेत पत्र-राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीच्या छापासत्रातून संपूर्ण बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देत अंमली पदार्थप्रकरणी कारवाई झाली पाहिजे असेही ते …

Read More »

मलिकांच्या गौप्यस्फोटानंतर वानखेडेंची पत्नी रेडकर म्हणाल्या, धमक्यांचे फोन येतायत समीर वानखेडे देशसेवा करत असल्याचा केला दावा

मुंबई : प्रतिनिधी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करत समीर वानखेडे अडचणीत आले. यापार्श्वभूमीवर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावत आपल्याला, व मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा …

Read More »

आयदानकार उर्मिला पवार यांना आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार सम्यक साहित्य संसदच्यावतीने पुरस्कार जाहिर

मुंबईः प्रतिनिधी वाङमयीन परिवर्तनवादी चळवळीत अग्रेसर रहात, सातत्यपूर्ण रचनात्मक कार्यक्रम करून मराठी वाङमयीन क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करणार्‍या सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध लेखिका, आयदानकार उर्मिला पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. परिवर्तनवादी कवितेचे …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एस.टी.कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ११२ कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात …

Read More »

नवाब मलिक यांना मिळालेले “ते” वानखेडे विषयीचे पत्र वाचण्यासाठी क्लिक कार ते पत्र पाठविले एनसीबी मुख्यालयाला

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांच्याविषयी आरोपांची मालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरु केलेली असतानाच या प्रकरणातील एक पंच असलेल्या प्रभाकर सैल याने समीर वानखेडे आणि के.पी गोसावी यांनी खंडणीसाठी शाहरूख खान याच्यासोबत डील केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर मलिक यांनीही वानखेडे हे …

Read More »

देशातील १३ विमानतळांचे पीपीपी पध्दतीने खाजगीकरण ३१ मार्चपर्यंत पीपीपी मॉडेलवर लागणार बोली

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकार आपल्या मालकीच्या अनेक कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. आता विमानतळांचेही खाजगीकरण करण्यात येणार आहे. सरकारला आपल्या मालकीची एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) द्वारे संचालित १३ विमानतळे मार्च २०२१ पर्यंत खाजगी हातात सोपवायची आहेत. याबाबत एएआयचे अध्यक्ष संजीव कुमार म्हणाले की, आम्ही सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर बोली …

Read More »

आता सरकारी आणि आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन लसमात्रा बंधनकारक अन्यथा प्रवासाला मज्जाव- राज्य सरकारकडून नवे अध्यादेश

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांना आता दोन लसींची मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या कर्मचाऱ्यांनी दोन लस मात्रा आणि १४ दिवासांचा कालावधी पूर्ण केला नसेल तर आता अशा कर्मचाऱ्यांना रेल्वे लोकल प्रवासासह अन्य …

Read More »