Breaking News

नाना पटोले म्हणाले, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय व २५ गॅरंटी देत देशातील सर्व समाज घटकांना न्याय …

Read More »

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढवावी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार …

Read More »

काँग्रेसचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर; ग्यान GYAN वर आधारीत

लोकसभा निवडणूक २०२४ च्या राजकिय लढाईचा ज्वर आता वाढायला लागला आहे. आतापर्यंत निवडणूकीसह रोजच्या रोज देशातील चर्चेचे मुद्दे आणि प्रचाराचे मुद्दे अग्रकमाबाबत भाजपा नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहिर करण्यापासून ते प्रचाराची दिशा ठरविण्याबाबत सध्यातरी भाजपाचा वरचष्मा दिसून येतो. परंतु यावेळी भाजपाच्या तोडीस तोड काँग्रेसने अनेक …

Read More »

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ …

Read More »

वन्यजीव छायाचित्रकार अमोल हेंद्रे यांचे श्रीलंका दूतावासात प्रदर्शन २०, २१ एप्रिल रोजी कोलंबो, श्रीलंका येथील 'गॅलरी फॉर लाइफ' येथे आणि २७ ते ३१ मे रोजी मुंबईतील श्रीलंका दूतावास कार्यालयात प्रदर्शन

सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि वन्यजीव पर्यटन तज्ञ अमोल हेंद्रे यांच्या थरारक छायाचित्रांचे प्रदर्शन श्रीलंका दूतावासाने कोलंबो, श्रीलंका आणि मुंबई येथे आयोजित केले आहे. २०, २१ एप्रिल २०२४ रोजी कोलंबो येथील ‘ गॅलरी फॉर लाइफ ‘ येथे आणि २७ ते ३१ मे २०२४ रोजी मुंबईतील श्रीलंका दूतावासाच्या कार्यालयात हे प्रदर्शन भरविण्यात येणार …

Read More »

३ मे पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नियमाची करणार अंमलबजावणी शेअर बाजारात घबराटीचे वातावरण पसरण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी एक्स्चेंज-ट्रेडेड करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज (ETCD) साठी एकत्रित केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी एक महिन्याने विलंबित केली, ज्यामुळे या आठवड्यात बाजारात दिसणारी घबराट कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली. ब्रोकर्सनी क्लायंटला त्यांच्या डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सवर अंतर्निहित एक्सपोजरचा पुरावा सादर करण्यास किंवा त्यांच्या विद्यमान पोझिशन्स अनवाइंड करण्यास सांगितल्यानंतर भारतीय रुपयाचे विनिमय-व्यापार पर्याय बुधवार …

Read More »

आता सोने बाजारात गुंतवणूक एक चांगली सुरुवात पण… सोन्याच्या दरात ७० हजारापार गेल्यानंतर तज्ञांचे मत

विविध मालमत्ता वर्गांमध्ये विविधता आणल्याने दीर्घकाळात केवळ एक किंवा काही मालमत्तेमध्ये गुंतवणुकीच्या तुलनेत एकंदर उच्च परतावा मिळू शकतो. ज्या गुंतवणूकदारांनी सोन्यासह सर्व मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना यावर्षी चांगला पुरस्कार मिळाला आहे. आकडेवारी दर्शवते की सोन्याच्या किमतीने ४ एप्रिल रोजी प्रति औंस $२,३०० ची पातळी ओलांडली, जो विक्रमी उच्चांक आहे. …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा विश्वास, मविआचे सरकार राज्यात नाही तर देशात…

बुलढण्यातील प्रचार सभेतून यवतमाळ वशिंची जागा आपण जिंकणार असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त करतानाच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात नाही तर देशात सरकार येईल, असे चित्र आहे .. भाजपाच सरकार जे डोक्यावर बसवले ते आता जनतेला नकोय .. दहा वर्ष सत्तेत असूनही विचारता की काँग्रेसने काय केले ? भाजपा केंद्रात …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी, बीडचे उमेदवार केले जाहिर

लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली असून काँग्रेसने हक्क सांगितलेल्या भिवंडीतून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर बीडमधून विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी ऐनवेळी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने अखेर पक्षाचे कार्यकर्त्ये …

Read More »