Breaking News

कर्जमाफी झालीय, मग लाभार्थी कसे सापडत नाहीत खासदार राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या घोषणेचे लाभार्थीच सापडत नसल्याचे सांगत लाभार्थी माहीत होण्यासाठी राज्य सरकारने कर्ममाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली. मंत्रालयात आज आलेल्या खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना …

Read More »

पालघरचे खासदार वनगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

नवी दिल्लीः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशातील आदीवासी समाजबांधवाचे नेतृत्व करणारे पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे आज सकाळी हृदयविकारचा झटका आला. मात्र त्यांना रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. वनगा हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या वनवासी कल्याण केंद्राचे पदाधिकारी होते. तसेच …

Read More »

धर्मा पाटील यांच्या मृत्यूस सनदी अधिकारी कानडे, मंत्री रावल जबाबदार? ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांचे मात्र हातावर घडी तोंडावर बोट

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि आताच्या सोलर प्रकल्पासाठी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकार आणि प्रशासनाशी झुंज देणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या या मृत्यूस ऊर्जा विभागाचे माजी सचिव विद्याधर कानडे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. धुळे …

Read More »

विकास दर ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातील भाकिताने शेअर बाजार उसळला

नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सुधारणांसाठी उचललेल्या पावलांमुळे देशाचा विकास वेगाने होणार असून देशाचा विकासाचा दर ७ ते ७.५ टक्के राहणार असल्याचे भाकित अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०१८–१९ मध्ये केला. तर कृषी विकास दर २.१ टक्के, औद्योगिक विकास दर ४.४ टक्के आणि सेवा क्षेत्रात …

Read More »

अनुष्का शिकतेय विणकाम विवाहबंधनात अडकूनही नव्याच्या प्रयत्नात

मुंबईः प्रतिनिधी एखाद्या भूमिकेला अचूक न्याय देण्यासाठी काही कलाकार जीवाचं रान करतात. कधी कोणी ओरिजनल गेटअपमध्ये येण्यासाठी दाढी–मिशा वाढवतं, तर कोणी मुंडन करतं… कधी कोणी वाजवीपेक्षा जास्त वजन वाढवतं, तर कोणी आश्चर्यकारकरीत्या वजन घटवतं… कोणी नृत्याचे धडे गिरवतं, तर कोणी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतं… पण नुकतीच विवाहबंधनात अडकलेली अनुष्का शर्मा …

Read More »

‘झिंगाट’च्या तालावर नाचवणार फराह खान मराठीतील झिंगाट हिंदीतही

मुंबईः प्रतिनिधी गाजलेल्या प्रादेशिक चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवून एखाद्या विषयाला मोठा कॅनव्हास मिळवून देण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे. यात मराठी चित्रपटही मागे नाहीत. ब्लॅक अँड व्हाइटच्या काळापासून मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक बनत आल्याचं इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येतं. असाच एक सुपरहिट मराठी चित्रपट मागील काही दिवसांपासून हिंदी …

Read More »

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली. धर्मा पाटील यांना …

Read More »

भूमाफिया मंत्री रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ३०२ चा गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मंत्रिमंडळातील भाजपाचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करायच्या आणि त्या करोडोच्या भावात विकायच्या हा त्यांचा वडीलोपार्जित धंदा आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चार भावांची जमीन बळकावली आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन जयकुमार रावल यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल …

Read More »

शेतकरी धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही भरपाईसाठी एक महिन्याची प्रतिक्षा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा करत होते. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र कठोर काळजाच्या सरकारला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना तातडीने त्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई द्यावी असे अद्याप वाटत नसून धर्मा पाटील यांचे वारस नरेंद्र …

Read More »

भारती विद्यापीठ, डि.वाय.पाटील, सिम्बॉयसिस विद्यापीठांसह अनेकांवर कारवाईचा बडगा स्वायत्त संस्थांना विद्यापीठ नाव वापरल्याबद्दल युजीसीकडून नोटीस

मुंबई: प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी राज्यातील शैक्षणिक संस्थांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने गर्भश्रीमंत शैक्षणिक संस्थांना स्वायत्त शिक्षण संस्थांचा दर्जा दिला. मात्र या संस्थांकडून स्वायत्ततेचा अर्थ स्वतंत्र विद्यापीठ असल्यासारखा घेतल्याने नावात विद्यापीठ नाव वापरणाऱ्या भारती विद्यापीठ, डी.वाय पाटील, सिम्बॉयसिस विद्यापीठ, गोखले इन्स्टीस्टुशन, डेक्कन कॉलेज, टाटा सोशल सायन्स यासह राज्यातील २१ संस्थांवर …

Read More »