Breaking News

Tag Archives: vidhansabha election-2019

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात परिवर्तन झालेले असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आशावाद

मुंबईः प्रतिनिधी गेल्या सहा महिन्यात आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. एकंदरीत जनता हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत २४ तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार आहे असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

महायुतीतील महाराष्ट्र क्रांती सेना स्वतंत्र १०० जागा लढविणार ३० उमेदवारांची यादी जाहिर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेचे बिगूल वाजताच भाजपा-शिवसेनेचा घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने महायुतीतून फारकत घेत स्वतंत्रपणे १०० जागा लढविण्याची घोषणा क्रांती सेनेचे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी केली. तसेच यातील पहिल्या ३० उमेदवारांची यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली. चर्चगेट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा-शिवसेनेकडून महायुतीत योग्य सन्मान …

Read More »

राज्यातील राजकिय पक्षांच्या दिवाळ-दिवाळीच्या मौसमाला सुरुवात निवडणूक आचारसंहिता लागू

नवी दिल्ली -मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य विधानसभेसाठी निवडणूकांची आचारसंहिता आजपासून लागू होत असून २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी यासाठी मतदार तर २४ ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सत्तेत विराजमान होणारा राजकिय पक्ष दिवाळी साजरी …

Read More »