महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील बंडखोरांच्या मदतीने राज्यात भाजपाचे सरकार स्थापन केले. त्यामुळे एकाबाजूला केंद्रात देवेंद्र फडणवीस यांचे राजकिय वजन वाढलेले असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता थेट फडणवीस यांचा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या समितीतून केंद्रीय …
Read More »