वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या नियमानुसार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत रत्न पुरस्कार फक्त तीन जणांना जाहिर करता येतो. परंतु एकाच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूत्ववादी नेत्यांना वगळून इतर पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मोदींना हिंदूत्ववादी नेत्यांचा …
Read More »