Breaking News

Tag Archives: power minister dr nitin raut

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत म्हणाले, लवकरच प्री-पेड आणि पोस्टपेड मीटर बसविणार राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनी स्थापना

लवकरच बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर हे प्राधान्याने प्री-पेड आणि पोस्टपेड असतील. स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीज उपकंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित होईल,अशी अपेक्षा आहे. स्मार्ट मीटरमुळे मनुष्यबळावरील खर्चही कमी होण्यास मदत होईल, असे नियोजन असल्याची माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा ही प्रगतीचे इंजिन आहे. या इंजिनाला गती व …

Read More »

कोळशाच्या संकटावर अजित पवार म्हणाले, तर छत्तीसगड मध्ये खाणच विकत घेवू वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या कामाची दिली माहिती

मागील काही दिवसांपासून कोळशाचा अपुरा पुरवठा आणि खाजगी वीज कंपन्यांकडून कमी प्रमाणात होत असलेला वीज पुरवठा या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असून याचाच भाग म्हणून छत्तीसगडमधील खाण घेण्याची तयारी सुरु आहे. तसेच परदेशातून देखील …

Read More »

वीज प्रश्नी आता मुख्यमंत्री ठाकरेंचा पुढाकार, दर आठवड्याला घेणार आढावा राज्याला वीजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तात्कालीक तसेच दीघकालीन धोरण निश्चित करा-मुख्यमंत्री

राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मे.वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज उर्जा विभागाची …

Read More »

अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करायचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची आघाडी सरकारवर टीका

समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यास कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे श्रेय घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस येऊनही विजेच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारने …

Read More »

ऊर्जा मंत्र्यांची स्पष्टोक्ती, कोल इंडियामुळे ही परिस्थिती पण ग्रामविकासचे पैसे मिळाले असते तर… वीज भारनियमनावरून ऊर्जामंत्री राऊत यांचा केंद्र आणि राज्यावर निशाणा

वीज भारनियमनाची परिस्थिती एकट्या महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभरात आहे. देशाला कोळसा पुरवठा करणाऱ्या कोल इंडिया लिमिडेटच्या व्यवस्थापनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केला असून पण राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून ८००० हजार कोटी मिळाले असते तर आमची कुचंबना झाली नसती असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र …

Read More »

राज्यावर भारनियमनाचे सावटः पण टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज पुरवठ्यात घट

विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळश्या अभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे २,५०० ते ३,००० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाची सलग दुसऱ्यांदा बैठकः कोळशाच्या तुटवट्यावर राज्याचा मोठा निर्णय भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

काही महिन्यांपूर्वी देशातील वीज निर्मितीला कोळस्याचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कोळसा व खाण मंत्र्याने एक बैठक आयोजित करत देशातील सर्व राज्यांना कोळसा मागणीप्रमाणे पुरवठा करण्याच्या अनुशषंगाने कोळशाचे खणन वाढविण्यावर भर देण्याचे आदेश दिले. परंतु या गोष्टीस तीन चार महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यात भरीव अशी वाढ होत नसल्याने …

Read More »

पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

महाराष्ट्रात पर्यायी इंधन वाहन उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आहे. उद्योग स्थापनेतील अडचणी दूर करून उद्योजकांना इथे यावेसे वाटेल अशा सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या परिषदेच्या उदघाटनप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष …

Read More »

वीज कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी दिले “हे” आश्वासन वीज खाजगीकरणाला विरोध करणार असल्याचे आश्वासन

महाराष्ट्रासह देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी वीज खाजगीकरणाच्या विरोधात संपाचे हत्यार उपसल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवित संप मागे घेण्याची विनंती केली. परंतु तरीही वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरुच ठेवल्याने आज दुपारी निश्चित झालेली बैठकी रद्द करण्यात आली. मात्र पुन्हा आज संध्याकाळी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या …

Read More »

सत्ताधारी- विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यापुढे अखेर ऊर्जा मंत्र्यांनी मान्य केली मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांना अक्षरश बोलावून आणले

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचा प्रश्न उपस्थित केला असतानाच शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्न ऐरणीवर आणला. मतदारसंघात गेले की शेतकरी विचारतात आमची वीज कापली गेली. काय करायचे? हातचे पीक पुन्हा एकदा जाईल काही तरी करा अशी आर्जवे शेतकरी करत असल्याचे …

Read More »