कारवाईचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आश्वासन मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात जवळपास ९ लाख बोगस मतदार असून या बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांच्याकडे केली. त्यावर या ९ लाख बोगस मतदारांची नावे तपासून काढून …
Read More »