Breaking News

Tag Archives: gst

राज्यकर विभागाची अभय योजना २०२३ जीएसटी पूर्व कायद्यांमधील निर्धारणेचे काम आता बहुतांशी संपलेले

राज्य शासनाने व्यापाऱ्यांच्या जुन्या थकबाकीच्या परतफेडीसाठी मागील वर्षी २०२२ अधिनियम क्र.२९ द्वारा जीएसटी पूर्वीच्या कायद्यासाठी अभय योजना जाहीर केली होती. तिचे सर्व स्तरांतुन उस्फुर्त स्वागत झाले, कारण व्यापा-यांसाठी ही योजना उपयुक्त ठरली होती. जीएसटी पूर्व कायद्यांमधील निर्धारणेचे काम आता बहुतांशी संपलेले असले, तरी थकबाकी अजूनही आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने …

Read More »

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन मजबूत, ११ टक्क्यांनी वाढ गतवर्षाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढून १.५९ लाख कोटी रुपयांवर

ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन उत्कृष्ट झाले आहे. जीएसटी संकलनात ११ टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ११ टक्क्यांनी वाढून १.५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर करताना वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, महिन्यातील एकूण जीएसटी महसूल १,५९,०६९ कोटी रुपये …

Read More »

जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल अर्थ मंत्रालयाकडून संकलनाचे आकडे जाहीर

माहे जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये अव्वल ठरले आहे. देशात जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलन १,६५,१०५ कोटी रुपये झाले असून, राज्यात २६ हजार ६४ कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे , जे मागील वर्षाच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढले आहे. अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी संकलनाबाबत जाहीर …

Read More »

सर्वसामान्यांसाठी खुषखबरः या इलेक्ट्रॉनिक वस्तु होणार स्वस्त…या कारणामुळे छोटो टी.व्ही, मोबाईल फोनसह अनेक वस्तुंवरील जीएसटी झाला कमी

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील भरमसाठ जीएसटीमुळे वॉशिंग मशिन, टीव्ही, फोनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी महाग झाल्या होत्या. मात्र आजपासून भारतीयांना स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी खिसा जास्त रिकामा करावा लागणार नाही, कारण सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, सरकारने जीएसटी दर कमी केला आहे, त्यानंतर ही उपकरणे …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, …तर होणारी GST लूट थांबवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण

केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरपाईची रक्कम जमा करा अन्यथा… पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा करा

अदानीचा GST माफ होतो तर कृषी साहित्यावरील GST माफ का होत नाही ? अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील उभी पिके वाया गेली आहेत, पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. शासन व प्रशासनाला पंचनामे करण्यास वेळ नाही. सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, …भाजपावाले कोणत्या देशाचे देशभक्त?

नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी ६ वर्षांपूर्वी रात्री ८ वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला काँग्रेस नेते खा. राहुल …

Read More »

विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई

वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव मिळत असल्याने अशा करदात्यांवर कार्यवाही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जीएसटी विवरणपत्र भरण्याची प्रक्रीया सोपी …

Read More »

राहुल गांधी यांचे मोदींना खुले आव्हान, ५५ तास नाहीतर ५ वर्षे ईडीत बसवलंत तरी… रामलीला मैदानावरून राहुल गांधीने फुंकले रणशिंग

कोरोना नंतरच्या काळात देशातील सातत्याने वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेली जीएसटी आणि वाढती बेरोजगारी आदी प्रश्नावरून आज नवी दिल्लीतील रामलीला मैगानावर मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून हल्लाबोल रॅली काढण्यात आली. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडत आपल्या ईडी चौकशीवरून आव्हान दिले. पंतप्रधान मोदी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करणे गुन्हा का ? दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, तरीही जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू

देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेराव घालण्याचे काँग्रेसने घोषित केले असता राज्यातील ईडी सरकारने रात्रीपासूनच काँग्रेस …

Read More »