Breaking News

Tag Archives: covid-19

कोरोनाने घालवली सत्ताधारी आणि विरोधकांची एक संधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या संकेत आणि प्रथा पहिल्यांदाच मोडित

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात सांसदीय कार्यप्रणालीनुसार कामकाज चालत असल्याने पावसाळी, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काही गोष्टींचे आयोजन राज्य सरकारकडून करण्यात येते. त्या गोष्टींना हजेरी लावायचे कि नाही याचा निर्णय राजकिय विरोधकांनी घेण्याचे स्वातंत्र्यही आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच कोरोनामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ना कोणती राजकिय गरमागरमी ना कोणत्या प्रथा आणि संकेताचे पालन अशी …

Read More »

आता औरंगाबाद, जालना आणि सोलापूरात टेलिआयसीयु सेवा कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलीआयसीयु उपयुक्त- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी टेलीआयसीयु प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. जेणेकरून अतिदक्षात विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच उपचार व मार्गदर्शन मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये यासेवेचा शुभारंभ …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा इशारा, पुढील दोन महिने धोक्याचे महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक

मुंबई : प्रतिनिधी करोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.  धारावी, वरळी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही. गणपती उत्सवानंतर सणांची मालिका सुरु झाली आहे. हा काळ नववर्षापर्यंत …

Read More »

कोरोना: आजची बाधित रूग्णांची संख्या कालच्या पेक्षा जास्त, मृत्यूदरात घट २० हजार ४८९ नवे बाधित, १० हजार ८०१ बरे झाले ३१२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी आगामी काळात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचे संख्येत मिळत असून काल १९ हजार नव्या बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर तब्बल आज २० हजार बाधित नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित ८ लाख ८३ हजार ८६२ वर तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख २० हजार ६६१ …

Read More »

घरोघरी सर्वेक्षणावर भर द्या मात्र विदाऊट मास्कचा दिसला की दंड करा शरद पवार, केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क …

Read More »

कोरोना: बाधित रूग्णांची नवी सर्वोच्च संख्या, आटोक्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा वाढ १९ हजार २१८ नवे बाधित, १३ हजार २८९ बरे झाले तर ३७८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सव काळात राज्य सरकारने अनेक ठिकाणी नियमात सूट दिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांकडून शाररीक अंतर, मास्क वापरणे आदी गोष्टींना तिलांजली दिली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत असून काल १८ हजार बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल १९ हजार २१८ नवे बाधित रूग्ण आढळून आले. ही संख्या …

Read More »

कोरोना : मुंबई आणि महानगरासह प. महाराष्ट्रात वाढ राज्यात सर्वाधिक संख्या १८ हजार १०५ नवे बाधित, १३ हजार ९८८ बरे झाले तर ३९१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी बऱ्याच दिवसांनंतर आज मुंबईत पुन्हा १५१६ रूग्णांचे निदान झाले तर मुंबई महानगरातील ठाणेसह इतर महानगरपालिकांमध्ये सरासरी ३०० हून अधिक रूग्ण आढळून आल्याने या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३३० इतकी आढळून आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा या भागातही मोठ्या प्रमाणावर संख्या आढळून आल्याने पुणे …

Read More »

कोरोना: सर्वाधिक रूग्ण संख्येसह अॅक्टीव्ह रूग्ण २ लाखापार १७ हजार ४३३ नवे बाधित, बरे झाले १३ हजार ९५९ रुग्ण तर २९२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक १७ हजार ४३३ रूग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख १ हजार ७०३ वर पोहोचली तर एकूण बाधित रूग्ण ८ लाख २५ हजार ७३९ वर पोहोचली आहे. तसेच १३ हजार ९५९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ९८ हजार …

Read More »

गरज प्रत्येक कुटुंबासाठी मानसतज्ञाची मानसोपचार psychiatric तज्ञ सध्या काळे यांचा खास लेख

जगभरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेतली असता, मानवाची अवस्था अतिशय केविलवाणी दयनीय झालेली दिसून येते. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती राग चिडचिड निराशा यासारख्या भावनांची रेलचेल चालू आहे. ही अवस्था सर्व स्तरातील, वयोगटातील, भागातील लोकांमध्ये पाहायला मिळते. अशा बिकट परिस्थितीत धैर्य खचून जाताना दिसून येते. विशेषतः मानसिक, भावनिक दृष्ट्या अस्थिर लोकांमध्ये या भावना …

Read More »

राज्यात चाचण्या वाढविल्या पण मुंबईत मात्र कमीच ४२ टक्के वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या-फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा …

Read More »