मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडून चार आठवडे पूर्ण झालेले आहेत. रोजचे कोरोनाग्रस्तांचे आकडे हे चिंताजनक असून या आजाराने आता गुणाकार पध्दतीने अर्थात तिसऱ्या टप्प्यात प्रवेश झाल्याचा इशारा देत दक्ष रहा, सतत मास्कचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत चीनच्या वुहान प्रांतातील सर्व निर्बध ७०-७६ दिवसानंतर उठविण्यात …
Read More »