Breaking News

Tag Archives: corona lockdown

१२ वीची परिक्षा रद्द तर राज्यात पाच टप्प्यात पूर्णत: अनलॉक निर्बंध मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी १० वी पाठोपाठ १२ वीची परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध पाच टप्प्यात उठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली …

Read More »

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध राज्यात ८५ टक्के रूग्णांना लक्षणे नाहीत

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडू नका असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला. परंतु राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात नागरिकांना दिलासा देत लॉकडाऊन नव्हे तर राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याची भूमिका जाहिर करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा शेवटचा इशारा… नाहीतर कडक लॉकडाऊन संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनी नियमांचे काटेकोर पालन करावे

मुंबई : प्रतिनिधी सलग दोन दिवस कोरोना बाधितांच्या संख्येने १५ हजाराचा टप्पा पार केल्याने एप्रिलपर्यत २५ हजारावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने सहकार्य करा, नियम पाळा हा शेवटचा इशारा असल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा सुतोवाच केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि …

Read More »

नो लॉकडाऊन, ओन्ली रिस्ट्रिक्शन्स कोरोनावर नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घ्या-भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांची मागणी

पुणेः प्रतिनिधी कोरोनावर नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कुठेही लॉकडाऊन करणार नाही असे जाहीर करुन, जिल्ह्यांसाठी धोरणात्मक नियमावली आखावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज सकाळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन पुण्यातील प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यानंतर ते माध्यमांशी …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंची स्पष्टोक्ती, लॉकडाऊनबाबत दोन दिवसात निर्णय मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या आधीच राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होवू लागल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचा कि नाही याचा निर्णय राज्यातील जनतेवर सोडला. परंतु, मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आणि पुणे विभागात सातत्याने बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिथे …

Read More »

देशाबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली उणे ८ टक्के वाढीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

मुंबईः प्रतिनिधी भारताबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली असून आगामी वर्षभरात उणे ८ टक्के तर उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के तर सेवा क्षेत्रात उमे ९.० टक्के वाढ होण्याचा अंदाज राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. फक्त कृषी क्षेत्रात सरळ ११.७ टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. राज्याचा आर्थिक …

Read More »

ऊर्जामंत्री राऊतजी, २ हजार रूपया पर्यतचे वीजबील माफ करा उद्योगांना अंदाजीत बीले पाठविण्याऐवजी योग्य बीले पाठविण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे मुंबईसह राज्यातील सर्वच आर्थिक, व्यवसाय केंद्रे बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना घरी बसावे लागले. त्यातच या नागरिकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळालेच असे नाही. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यातच आता दोन महिन्याची वीज बिले वीज कंपन्यांनी एकमद अंदाजित वाढीव रकमेची जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीज …

Read More »

मंत्रालयाचे कामकाज अधिकाऱ्यांच्या तीन तुकड्यांमध्ये सुरू होणार रोटेशन पध्दतीने कर्मचाऱी-अधिकारी उपस्थित राहून काम करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनचा दुसऱ्या टप्प्या ३ मे पर्यत वाढविण्यात आलेला असला तरी केंद्र सरकारने ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकिय कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्ती राज्यातील शासकिय कामकाज आणि जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयासह विभागीय मुख्यालये ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून २० …

Read More »

शेतीशी संबधित दुकांनासह या गोष्टी सुरु राहतील लॉकडाऊनमधील सूट देण्यात आलेली सरकारी यादी

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित विविध बाबींना सूट दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून बसून खाण्याची व्यवस्था नसलेली मिठाईची दुकाने, नाष्टयाचे पदार्थ आणि फरसाणाची दुकाने यांनाही सूट देण्यात आली आहे. कोविड-19 (कोरोना विषाणू) चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा …अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल

पुणे: प्रतिनिधी लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉक डाऊन वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे …

Read More »