मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना कुठलीही अट अथवा त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरीता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविताना महसूल यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक द्यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. बँकांनी पीक कर्जाऐवजी …
Read More »