मागील १० वर्षात देशात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. पण आमचे धोरण, नियत आणि निर्णयांमध्ये स्पष्टता असल्यामुळेच हे बदल झाले. गेल्या १० वर्षांत जे झाले तो फक्त ट्रेलर होता, अजून बरेच काम बाकी आहे. आपल्याला देश अजून पुढे न्यायचा आहे. पुढील १० वर्षांचे लक्ष्य निश्चित करताना आपल्याला तरुणांच्या आकांक्षावर लक्ष …
Read More »द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक
१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० वर्षे आधी डॉ बाबासाहेब आंबेडकरकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रूपी हा प्रबंध एमएससी या अर्थशास्त्रातील पदवीसाठी लिहून तो लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात सादर केला होता. याच प्रबंधाच्या आधारे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासाठी मध्यवर्ती …
Read More »