Breaking News

Editor

स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र लवकरच काँग्रेसमध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष थोरातांची भेट

मुंबईः प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार स्व.प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचे चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली असून ते लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. सोलापूरच्या राजकारणात स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे एक स्वतंत्र स्थान होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा राजकिय वारसा त्यांचे सुपुत्र डॉ.धवलसिंह …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा निर्धार, कर्नाटकातील मराठी प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच राज्य सरकारकडून पहिल्यांदाच सीमाप्रश्नी जाहिर भूमिका

मुंबई : प्रतिनिधी सीमावासियांच्या पिढ्यान्-पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजुट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठिशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे सांगून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी टाळ्यांचा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा तांडव टिमला सल्ला त्या सर्व उच्च न्यायालयात जा अंतरीम दिलासा नाहीच

मुंबईः प्रतिनिधी देशाच्या राजकारणात मागील पाच वर्षात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तांडव वेब सिरीजची निर्मित करण्यात आली. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात या तांडव वेबसिरीजच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्यांप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात तांडव टिमने धाव घेतली. परंतु न्यायालयाने दिलासा देण्याऐवजी या टिमला त्या त्या उच्च न्यायालयात जावे …

Read More »

याच दिवसाची वाट पहात होते का?… आता काय बायडेनचा राजीनामा मागायचा का? शिवसेना प्रवक्ते खासदार संजय प्रवक्ते यांचा खोचक सवाल

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनीया गांधी, ममता बॅनर्जी, ऊध्दव ठाकरे, शरद पवार की ज्यो बाईडनचा? असा खोचक सवाल शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला. त्याचबरोबर इस बात …

Read More »

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार ! शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी ६१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरु असताना देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. दिल्लीतील आजच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले ते अयोग्य असून हिंसेचे समर्थन करता येणार नाही. परंतु या …

Read More »

ट्रॅक्टर रॅली: शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी जबाबदार पंतप्रधान मोदींमुळेच हिंसक वळण

मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनास पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला असून मागील ६१ दिवसांत त्यांची मानसिकता काय झाली हे पहावं लागेल असे सांगत पंतप्रधानांमुळेच त्यांनी आज वेगळा मार्ग निवडला असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या प्रजासत्ताक …

Read More »

ट्रॅक्टर रॅली : लाल किल्ला आणि हिंसेप्रकरणी संयुक्त शेतकरी संघटनेचा खुलासा ते आमचे नाहीत… करणारे आंदोलक नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लाल किल्ल्यासह दिल्लीतील ठिकठिकाणी हिंसक आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांशी आमचा संबध नाही. टॅक्टर रॅलीच्या निमित्ताने यात सहभागी होण्यासाठी आलेल्या काही घुसखोरांकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप संयुक्त शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला. आयटीओ येथे बॅरीकेड्स तोडून दिल्लीत घुसखोरी करून लाल किल्ल्यावर झेडे लावणे, नांगलोई, मुबारका चौक …

Read More »

ट्रॅक्टर रॅली: आंदोलनातील घुसखोरांकडून लाल किल्ल्याच्या एका चबुतऱ्यावर झेंडे दिल्लीतील शेतकऱ्यांच्या रॅलीला हिंसेचे गालबोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील दोन महिन्यापासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यास दिल्ली पोलिसांनी आज परवानगी दिली. मात्र रॅलीला सुरुवात झाल्यानंतर आयटीओ येथे आंदोलनातील घुसखोरांनी शहरात जाणाऱ्या रस्त्यावरील बॅरीकेड्स तोडत प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग इतरांनीही जात लाल किल्ल्याकडे रवाना झाल्याने आयटीओ येथे आंदोलनकर्त्ये विरूध्द …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा ढोंगीपणा का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सवाल

भंडारा-चंद्रपूर : प्रतिनिधी काँग्रेसने बाजारसमिती रद्द करण्याचे आश्वासन का दिले? २००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का? असे प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना …

Read More »

कोरोना : बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट १ हजार ८४२ नवे बाधित, ३ हजार ८० बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात ३,०८० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९,१५,३४४ करोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२५% एवढे झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची ४३,५६१ इतकी झाली आहे. तर कालच्या तुलनेत आज राज्यात १,८४२  नवीन रुग्णांचे निदान …

Read More »