मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवारांचीच नियत खोटी आहे. दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेऊन आयपीएलमध्ये गुंतलेले शरद पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा घृणास्पद प्रकार करत असल्याची खरमरीत टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. शेतकऱ्यांच्या संपाबद्दल …
Read More »