गेल्या अनेक महिन्यापासून ईशान्य भारतातील आसाम विरूध्द नागालँड राज्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यातच मणिपूर राज्यात दोन वांशिक समाजात मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे साऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे ईशान्य भारत मुळ भारतापासून वेगळा होतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली. यापार्श्वभूमीवर अखेर आसाम राज्यातील दहशतवादाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत …
Read More »भाजपा मुख्यमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, “राहुल गांधी म्हणजे आधुनिक जीना” उत्तरखंडमधील प्रचार सभेत हेमंत बिस्व शर्मांचे यांचे वक्तव्य
मराठी ई-बातम्या टीम आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत आधुनिक काळातील मोहम्मद अली जानी अशी उपरोधिक टीका केली. कालही त्यांनी तुम्ही राजीव गांधी यांचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का? अशी खालच्या पातळीवर येवून टीका केली. त्यानंतर आज …
Read More »