Breaking News

Tag Archives: शिंदे सरकार

अंबादास दानवे यांचा इशारा,… याप्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अंबादास दानवे म्हणाले की, …

Read More »

कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे का? सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केला. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप,… वाद सरकार प्रायोजित, भुजबळांच्यामागे भाजपाचीच शक्ती

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे सरकार म्हणत आहे तर सरकार नेमके काय करणार हे जनतेसमोर स्पष्ट करावे. पण सरकारची भूमिकाच स्पष्ट …

Read More »

अशोक चव्हाण यांचा आरोप, जायकवाडीत पाणी सोडू नका… हा तर बदनामीचा डाव मराठवाडा विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पाठवलेले पत्रच ट्विट

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव असल्याची टीका काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला लिहिलेले पत्र समाजमाध्यमांवर …

Read More »

नाना पटोले यांची टीका, कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे पण राज्यातील भाजपा सरकारला त्याची …

Read More »

अखेर काँग्रेसच्या मागणीनंतर ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर

राज्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस न पडल्याने मराठवाडा, विदर्भातील काही अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहिर करावी अशी मागणी काँग्रेसने केली. मात्र ही दुष्काळी परिस्थिती फक्त सत्ताधारी आमदारांच्याच तालुक्यात करण्याचा मुद्दा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. त्यामुळे अखेर राज्य सरकारकडून ९५९ तालुक्यात दुष्काळी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत ? कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करा

राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात किती यशस्वी ठरल्या याचे मूल्यमापन सरकारने करावे. कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणेवर याबाबतची जबाबदारी निश्चित करावी. त्याचबरोबर बळीराजाच्या हितासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून रॉयल्टी, अनामत रक्कम घेऊ नये, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. विजय …

Read More »

आदित्य ठाकरे, नाना पटोले यांच्या आरोपानंतर शिंदे सरकारच्या मंत्र्याची नवी घोषणा डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच महाराष्ट्राचा दौऱा झाला. यावेळी विविध विकास कामांचा शुमारंभही मोदी यांच्या हस्ते पार पडला. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले यांनी मुंबईतील डायमंड बाजार गुजरातला पळवून नेला असा आरोप केला. त्यावर राज्यातील शिंदे सरकारचे आणि एकनाथ शिदें समर्थक …

Read More »

कंत्राटी नोकरीप्रश्नी भीम आर्मी काढणार पुणे ते मंत्रालय लाँग मार्च मंत्री आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणार

राज्य सरकारच्या शिक्षकांसह सर्व जागा तसेच पोलीस दलाच्या खाजगीकरण करून कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात भीम आर्मी आक्रमक झाली आहे. यासंदर्भात सर्व मंत्री तसेच सत्तेतील लोकप्रतिनिधींना ठिकठिकाणी जाब विचारण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून लवकरच पुणे ते मंत्रालय असा सर्वसमावेशक लाँग मार्च काढण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे महासचिव अशोक …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, सरकारने हाफकीनचे पैसे रखडवले… विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

सरकारने २०२२- २३ या काळात एक रुपयांचीही औषध खरेदी केली नसल्यामुळे राज्यात औषध तुटवडा निर्माण झाला असून एकप्रकारे सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर केला आहे. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, हाफकीन जीव औषध निर्माण …

Read More »