Breaking News

राजकारण

मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पवार म्हणाले की,  कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे …

Read More »

शरद पवारांना प्रविण दरेकरांनी दिला हा शब्द विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे पवारांना खुले पत्र

मुंबईः प्रतिनिधी कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यावर पक्षाने सोपविलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. तसेच सभागृहातील कामकाजाबद्दलची माहिती मी सविस्तरपणे माझ्या “वर्षपूर्तीचा लेखाजोगा” या पुस्तकात दिलेला आहे. त्याची प्रत कार्यक्रमानंतर तुमच्या प्रयत्न लगेच पोहोचविणार असून लेखाजोगा पाह्यल्यानंतर तुम्हाला पुन्हा खंत वाटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद …

Read More »

स्व. प्रतापसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र लवकरच काँग्रेसमध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष थोरातांची भेट

मुंबईः प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार स्व.प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचे चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली असून ते लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. सोलापूरच्या राजकारणात स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे एक स्वतंत्र स्थान होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा राजकिय वारसा त्यांचे सुपुत्र डॉ.धवलसिंह …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा निर्धार, कर्नाटकातील मराठी प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच राज्य सरकारकडून पहिल्यांदाच सीमाप्रश्नी जाहिर भूमिका

मुंबई : प्रतिनिधी सीमावासियांच्या पिढ्यान्-पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजुट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठिशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे सांगून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी टाळ्यांचा …

Read More »

याच दिवसाची वाट पहात होते का?… आता काय बायडेनचा राजीनामा मागायचा का? शिवसेना प्रवक्ते खासदार संजय प्रवक्ते यांचा खोचक सवाल

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनीया गांधी, ममता बॅनर्जी, ऊध्दव ठाकरे, शरद पवार की ज्यो बाईडनचा? असा खोचक सवाल शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला. त्याचबरोबर इस बात …

Read More »

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार ! शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी ६१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरु असताना देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. दिल्लीतील आजच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले ते अयोग्य असून हिंसेचे समर्थन करता येणार नाही. परंतु या …

Read More »

ट्रॅक्टर रॅली: शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी जबाबदार पंतप्रधान मोदींमुळेच हिंसक वळण

मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनास पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला असून मागील ६१ दिवसांत त्यांची मानसिकता काय झाली हे पहावं लागेल असे सांगत पंतप्रधानांमुळेच त्यांनी आज वेगळा मार्ग निवडला असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या प्रजासत्ताक …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा ढोंगीपणा का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सवाल

भंडारा-चंद्रपूर : प्रतिनिधी काँग्रेसने बाजारसमिती रद्द करण्याचे आश्वासन का दिले? २००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का? असे प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना …

Read More »

पवारांच्या टोल्यानंतर राज्यपाल भवनाकडून स्पष्टीकरण म्हणे मोर्चेकऱ्यांना आधीच कळविले होते

मुंबईः प्रतिनिधी डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली कामगार-शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांना अभिनेत्री कंगणाला भेटायला वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ नसल्याचा टोला लगाविल्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत तात्काळ खुलासा करत आपण गोवा विधानसभेच्या पहिल्या सत्राला संबोधित करण्यास जाणार असल्याची माहिती यापूर्वीच मोर्चेकऱ्यांना दिल्याचे एका …

Read More »

सात-बारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव ! आझाद मैदानातील शेतकऱ्यांचा एल्गार देशाला दिशा देणारा ठरेल: बाळासाहेब थोरात

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला तरिही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून तो देशाला दिशा …

Read More »