सोलापूरः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबतच भारीप बहुजन-महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना करत निवडणूक लढविली. मात्र या प्रस्थापित राजकिय पक्षाला मतदान न करता वंचित आघाडीला मतदान का केले या कारणास्तव दलित-उपेक्षित कामगारांना जातीयवाद्यांनी त्रास आणि त्यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली. याबाबत सोलापूरातील सर्व दलित …
Read More »