विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु, गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी …
Read More »राज्य मंत्रिमंडळाने निर्णय फिरवताच राज्यपालांकडून निवड समिती स्थापन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठ कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांऐवजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना बहाल करण्यात आले. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री जी नावे सुचवतील त्यातील एका नावास पसंती देण्याचा पर्यायही राज्यपालांना देण्यात आला होता. मात्र राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर स्थानापन्न झाले. नुकत्यात झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना कुलगुरू …
Read More »विद्यापीठस्तरावरच्या परिक्षा घ्या, मात्र आधी पर्याय तपासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका काँलेज-महाविद्यालयीनस्तरावरील तरूणांना बसायला नको म्हणून विद्यापीठस्तरावरील परिक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्याचा आणि नंतर रद्द करण्याची परवानगी राज्य सरकारने विद्यापीठ नियोजन आयोगाकडे मागितली. मात्र आता या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापाठांना देत मात्र कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे …
Read More »रत्नागिरी, सिंधुदूर्गसह चार ठिकाणच्या विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव पाठवा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, कल्याण या ठिकाणी जिथे कमी वेळेत उपकेंद्र सुरु होऊ शकते, त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मुंबई विद्यापीठाची आढावा बैठक घेताना त्यांनी वरील निर्देश दिले. …
Read More »