Breaking News

Tag Archives: maharashtra

मान्सूनचे आगमन, अतिमुसळधार पाऊस या भागात पडणार दक्षिण कोकण, रत्नागिरी, सोलापूर, मराठवाडा भागात लवकरच

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अरबी समुद्रात मान्सून दाखविणारा कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, पुणेसह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मान्सून हा दक्षिण कोकण, रत्नागिरीमधून तो मध्य महाराष्ट्रातील ,सोलापूर आणि मराठवाडा येथे लवकरच पोहोचणार असून पुढील …

Read More »

लॉकडाऊनमध्ये ऐन शहरात आला हा पाहुणा, बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल रस्त्याच्या मधोमध बसून सुरू आहे या पाहूण्याची देखरेख

मुंबई: प्रतिनिधी सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच मुंबईकर घरात बसणे पसंत करत आहेत. मात्र देशातील एका महानगरात हा बिबट्या आल्याने नेमका हा व्हीडीओ हैद्राबाद मधील आहे का? कि मुंबईतील याबाबत काहीही ठोस माहिती मिळू शकली नाही. विशेष म्हणजे या पाहुण्याने अद्याप तरी कोणाला इजा पोहोचवली नसल्याची माहिती पुढे आली असून हा अवचित …

Read More »

सेलिब्रिटींबरोबर प्रकाश आमटे, गृहमंत्री, म्हणतात “ये दिन भी ढल जायेंगे” मराठी सेलिब्रिटींकडून हिंदी गाण्यातून राज्यातील जनतेला गाण्यातून दिलासा

समृध्दी पोरे लिखित आणि दिग्दर्शित “ये दिन भी ढल जायेंगे” गाण्यातून डॉ. प्रकाश आमटे-मंदाकिनी आमटे, गृहमंत्री अनिल देशमुख,  प्रसिध्द गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत, स्वरूप भालवणकर, जानव्ही प्रभू अरोरा, किर्ती किल्लेदार यांनी खास राज्यातील जनतेला दिलासा दिला. Share on: WhatsApp

Read More »

कन्टेजन (contagion) अर्थात कोरोना चित्रपट आणि सद्यपरिस्थिती चित्रपटात दाखविलेल्या सुरक्षेच्या उपायाची वास्तवात अंमलबजावणी

वास्तविक पाहता चित्रपट, कांदबरी, कथा किंवा गेला बाजार वर्तमानपत्र ही सर्व माध्यमातील पोटअंगे समाजाचा आरसा म्हणून आपणा सर्वांना परिचित आहेत. मात्र २०१६ साली वॉर्नर ब्रदर्स या प्रसिध्द चित्रपट निर्मिती संस्थेने हॉलीवूड सिनेमा “कन्टेजन” हा आणला होता. तो सर्व जगभरात प्रदर्शित झाला. त्यावेळी सिनेमाप्रेमींनी हा चित्रपट पाहिलाही असेल. मात्र सायन्स फिक्शन …

Read More »

महाराष्ट्र कोरोनाबरोबरची लढाई जिंकतोय चिमुकल्यापासून ते आजीबाईंसह २९५ रूग्णांनी केली मात

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील अनेक भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच याच कोरोनाग्रस्तांकडून या विषाणूवर मात करण्यात येत असून महाराष्ट्राचा कणखरपणा दाखवित २९५ जणांनी आजारातून बरे होवून दाखविले आहे. मुंबई महानगरातील २०६ जणांसह ८९ नागरिकांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून आले आहे. राज्यात कोरोना चाचणीसाठी ५२ हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले …

Read More »

कोरोनाबद्दल दिग्रसच्या महिलांकडून अशीही जनजागृती पाळण्याच्या सुरात आवाहन

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पावले उचलण्यात येत आहेत. तसेच त्याविषयीची मार्गदर्शक तत्वेही जाहीर करत संचारबंदी-लॉकडाऊनही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे गावातील महिलांनी पुढाकार घेत राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आवाहन व घ्यावयाची काळजी यावर पाळणा रचत त्यातून नागरिकांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करत …

Read More »

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ मात्र १५ जण बरे होण्याच्या मार्गावर ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’ गुढीपाडव्यानिमित्त संकल्पाचे आरोग्यमंत्री टोपे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मात्र यापैकी १५ रूग्ण बरे होण्याच्या मार्गावर असून ही समाधानाची बाब असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन करत जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला …

Read More »

आंध्र प्रदेशला महाराष्ट्र-कर्नाटक संयुक्तपणे विरोध करणार मुख्यमंत्री फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे बैठकीत एकमत

मुंबई : प्रतिनिधी कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्यात आज येथे झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट कृष्णा …

Read More »

दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आचारसंहिता शिथिल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय निवडणूक आय़ोगाने घेतला. आचारसंहिता शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून आयोगाकडे मागणी केली होती. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध …

Read More »

२९ एप्रिलला मुंबई महानगरात आणि नंदूरबार मध्ये मतदान मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.  महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे, तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी …

Read More »