मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या अभिभाषणा दरम्यान राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली. तसेच हे सरकार घोषणांच्या नावाखाली जनतेला गाजर देत असून सरकारवर निष्क्रीयतेचा आरोप करत विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सभागृहाच्या सदस्यांसमोर होत असते. …
Read More »