चांद्रयान ३ च्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करेल आणि २०४० मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील.सध्या चीनचे तियांगॉन्ग स्पेस स्टेशन अवकाशात असून ते त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. २०३५ मध्ये आपले स्पेस स्टेशन बनवल्यानंतर भारत अंतराळ मोहिमांच्या बाबतीत …
Read More »Chandrayaan 3: विक्रम आणि प्रग्ज्ञान रोव्हरकडून सिंग्नल देणे बंद इस्त्रोकडून ट्विट करत माहिती
भारताने मोठ्या प्रयत्नानंतर Chandrayaan 3 (चंद्रायान-३) मोहिम आखून यशस्वीरित्या चंद्रावर पाठविले. तसेच Chandrayaan 3 (चंद्रयान-३) मोहिमेत आतापर्यंत विक्रम आणि प्रग्ज्ञान रोव्हरकडून व्यवस्थित सिग्नल खाली पृथ्वीवर पाठविण्यात येत होते. मात्र आता विक्रम लॅडर आण प्रग्ज्ञान रोव्हरकडून सिग्नल येणे बंद झाल्याची माहिती इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी ट्विट करत दिली. पुढे बोलताना …
Read More »चांद्रयान-३ मोहीम: इस्रोची तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण रोव्हर आता चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग सुरू करणार
चांद्रयान-३ मोहिमेबाबत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी X वर माहिती शेअर केली की चांद्रयान-३ मोहिमेच्या तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. इस्रोच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेचा पहिला उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे हा होता, जो पूर्ण झाला असून चंद्राभोवती फिरणाऱ्या रोव्हरचे प्रात्यक्षिकही पूर्ण झाले आहे. Chandrayaan-3 …
Read More »