Breaking News

Tag Archives: bjp government

नाना पटोले म्हणाले, …भाजपा सरकारविरोधात जनतेत तीव्र नाराजी ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा वर्धापनदिन नवीन पिढीला प्रेरणा देणारा

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढून इतिहास घडवला आहे. देशातील वातावरण बदलण्याचे काम या पदयात्रेमुळे झाले. जनतेचे दुःख, समस्या, वेदना ऐकून घेणारा देशात एकमेव व्यक्ती असून तो राहुल गांधी यांच्या रुपाने जनतेला भेटला याचे सर्वसामान्य जनतेने मोठ्या मनाने स्वागत केले. दहशतीच्या सावटाखाली असलेल्या जम्मू काश्मीरमध्येही जनतेने राहुल …

Read More »

काय चाललंय या सरकारचं पालघर,भंडारा-गोंदीया निवडणूकीतील मतदान प्रक्रियेप्रकरणी प्रवक्ते मलिक यांचा संतप्त सवाल

मुंबई: प्रतिनिधी पालघर,भंडारा-गोंदियामध्ये मशीनचा गैरवापर करत सरकार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकसभा निवडणूकीमध्ये याप्रकारच्या तक्रारी येत आहेत त्यावेळी उत्तरप्रदेशच्या गैरानामध्येसुध्दा ३०० मतदान केंद्रावर मतदान होवू शकले नाही. २५ टक्के भंडाराच्या मतदान केंद्रावर मतदान करता आले नाही. पालघरमध्येसुध्दा तीच परिस्थिती आहे. काय चाललंय या सरकारचं…असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

भाजप सरकारच्या काळात कृपाशंकर सिंह यांचे कुटुंबियही निर्दोष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने सिंह कुटुंबियांना निर्दोष सोडले

मुंबई : प्रतिनिधी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल असलेले काँग्रेसचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यापाठोपाठ आता त्यांचे कुटुंबियांनाही लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालायाने दोषमुक्त ठरवलेले आहे. त्यामुळे राज्याच्या विशेषत मुंबईच्या राजकारणात कृपाशंकर सिंह हे पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली संशयाच्या भोवऱ्यात आणलेल्या व्यक्ती भाजप काळात निर्दोष …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात मंत्रालयासमोर निदर्शने सरकारच्या नावाने भोपळा फोड आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने रोजगार उपलब्ध करून देणार, उद्योग आणण्याच्या घोषणा दिल्या. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने दिलेल्या नसल्याच्या निदर्शनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत भोपळा फोड आंदोलन केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार, …

Read More »

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची अधोगती झाली असून विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे एकही धोरण राबविले नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे सरकार घालवावेच लागेल अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. आज टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर …

Read More »