औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करतांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा. मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार आहे असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना एकप्रकारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्षामार्फत करावयाच्या कामात समाविष्ट झालेल्या या योजनेचा विस्तृत आढावा घेतला. …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रशासनाला दम; कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरील बैठकीत दिले आदेश
काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पाणी प्रश्नी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जलआक्रोश मोर्चा काढला. तसेच जोपर्यंत पाणी प्रश्न सुटणार नोही तोपर्यंत भाजपा शांत बसणार नाही की झोपणार नाही आणि झोपूही देणार नसल्याचा असा इशारा दिला. वाचा उध्दव ठाकरे म्हणाले, ईडी फिडी लावण्यापेक्षा एकदा चीनला धमकावून दाखवा उध्दव ठाकरेंचा …
Read More »