Breaking News

Tag Archives: ashok chavan

मराठा आरक्षणावरील स्थगितीप्रश्नी या तारखेला होणार सुणावनी राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

मुंबई  : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील …

Read More »

सा.बां.विभागाच्या रस्त्यांवर चालणाऱ्या या वाहनांच्या टोलमध्ये वाढ हलक्या वाहनांवरील सूट कायमच-मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा तसेच कार, जीप, एसटी व स्कूल बसेस व हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही वाढ सुमारे १० टक्के असून प्रस्तावित वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच आहेत. …

Read More »

वाचा : विधानसभेच्या कोणत्या समितीवर कोणा आमदार-मंत्र्यांची प्रमुखपदी नियुक्ती विधान मंडळाकडून समित्यांवरील नियुक्त समिती प्रमुख-सदस्यांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधान सभा आणि विधिमंडळाच्या कामकाजाकरिता निवडूण आलेल्या आमदार आणि विद्यमान मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याची अध्यक्ष पदी नियुक्ती करून काही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच या समित्यांवर सर्व पक्षीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. विधिमंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या समित्या आणि समिती प्रमुखांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे…. अंदाज समिती- समिती प्रमुख- …

Read More »

मराठ्यांचा महाविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार ; या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे १ नोंव्हेंबरला लालबाग ते ठाणे संघर्ष यात्रा

मुंबई : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चा महामुंबई तर्फे रविवारी दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे . मराठा आरक्षणाबाबत सरकारचा चाललेला गलथान कारभार व त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती बाबत होणारे नुकसान यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, अशा परिस्थितीत आता मराठा समाजाला …

Read More »

तांत्रिक अडचणीमुळे मराठा आरक्षणाच्या सुणावनीवेळी वकील गैरहजर घटनापीठाचे गठन करण्याची मागणी पुन्हा करणार- अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने घटनापीठाचे गठन करून या आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील तात्पुरती स्थगिती रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी करावी, अशी विनंती राज्य सरकारने यापूर्वीच केलेली आहे. आजच्या सुनावणीनंतर हीच विनंती पुन्हा एकदा व ताबडतोब केली जाणार असल्याचे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयातील …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारच्या न्यायालयीन अपयशामुळे संपूर्ण राज्य वेठीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला निषेध

कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही व हे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही हे आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या घडामोडींमुळे दिसले. राज्य सरकारच्या अशा भूमिकेमुळे केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे. महाविकास आघाडी सरकारचा …

Read More »

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केल्या या सूचना केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर कराव्या लागणार –मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी कृषी न्यायालय स्थापन करावे, बाजार समित्या अधिक मजबूत कराव्यात, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल हे पाहून हमी भावाचे संरक्षण काढून घेऊ नये, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिकचे  कायदे करावे, करार शेतीमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे, हमी भावापेक्षा कमी किमतीत कोणाला शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी तरतूद करावी, …

Read More »

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यात जनआंदोलन दोन कोटी सह्यांचे निवेदन पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करणार

नाशिक- मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून  शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे …

Read More »

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्धवस्त करणारे कायदे आणले आहेत. हे कायदे आणून देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतक-यांसोबत मिळून संघर्ष करतील, असा इशारा …

Read More »

मराठा आरक्षण वाचवा: ठिकठिकाणी आंदोलन आमदार आणि खासदाराच्या घरासमोर निदर्शने

मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीकरीता राज्यात विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. पुणे, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबादेत, सोलापूरसह अनेक ठिकाणी मराठा समाजाच्यवतीने आंदोलने करण्यात आले. यावेळी मराठा समाजाकडून बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलने करण्यात आली. त्यामुळे अनेक आमदार, खासदारांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले. सोलापूरात खासदार डॉ.जयसिध्देश्वर यांच्या मठासमोर …

Read More »