Breaking News

Tag Archives: शिवसेना-महाविकास आघाडीचे सरकार

आदित्य ठाकरे यांचा निर्धार, लबाड लांडगा ढ्गाव करतंय आमचे सरकार आल्याबरोबर `टोल`बंद करणार

आमचे सरकार आल्यास मुंबईतल्या दोन्ही महामार्गावरील टोल बंद करणार असल्याचे आश्वासन ठाकरे गटाचे आंदार आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी त्यांनी दोन्ही महामार्गांचे मेंटनन्स महापालिका करते, तर टोलचा पैसा एमएसआरडीसीकडे जात असल्याचे सांगत यात मोठा घोटाळ होत असल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमएसआरडीसीचा टोल घोटाळा उघड …

Read More »