राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना आंध्र आणि कर्नाटकातील अनेक ठेकेदारांच्या वाऱ्या मंत्रालयात सुरु झाल्या होत्या. परंतु पुन्हा भाजपाचे सरकार येताच दिल्ली आणि गुजरातस्थित राज्यातील ठेकेदारांची वर्दळ पुन्हा एकदा मुंबईत सुरु झाल्याचे चित्र सुरु झाले. यापार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील स्थानिक कंत्राटदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण होण्यास सुरुवात झाली …
Read More »