मेटा इंडियाने बुधवारी मार्क झुकेरबर्गच्या टिप्पणीबद्दल माफी मागितली की भारतातील विद्यमान सरकार २०२४ च्या निवडणुकीत सत्ता गमावले आणि याला “अनवधानाने चूक” म्हटले. आयटीवरील संसदीय पॅनेलचे प्रमुख असलेले भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी या टिप्पणीवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले जाईल, असे सांगितल्यानंतर मेटा इंडियाच्या उपाध्यक्षांनी माफी मागितली. “२०२४ च्या निवडणुकीत अनेक विद्यमान …
Read More »सुरेश धस यांची टीका, परळीचा नवा पॅटर्न, राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला सांगा परळीत मात्र कराडच्या समर्थकांकडून आजही बाजारपेठा बंद, ठिय्या आंदोलन
राज्यात कधी नव्हे इतका व्हिआयपी खटला वाल्मिक कराड यांच्या निमित्ताने बनला आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात न्याय मागण्यासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षिय आमदार आणि नेते रस्त्यावर उतरल्यानंतर आता बीड जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका कायदा लागू केल्यानंतर कालपासून …
Read More »आता राष्ट्रीय महामार्गावरील टोल गौतम अदानी गोळा करणार नितीन गडकरी यांच्या विभागाकडून टोल वसुलीचे कंत्राट
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या महामार्ग मालमत्तेच्या नवीनतम संचासाठी अदानी रोड ट्रान्सपोर्ट सर्वाधिक बोली लावणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे, जी टोल ऑपरेट ट्रान्सफर (ToT) मोडद्वारे मुद्रीकरणासाठी ऑफर केली गेली आहे. कंपनीने ToT अंतर्गत एकत्रित केलेल्या आणि ऑफर केलेल्या रस्त्यांच्या भागांसाठी १,६९२ कोटी रुपयांची बोली लावली आहे. ToT मॉडेलद्वारे …
Read More »आशिष शेलार यांचा आरोप, विश्वासघाताच्या राजकारणामुळेच शरद पवारांना हद्दपार केलं अमित शाह यांच्यावरील शरद पवार यांच्या टीकेला उत्तर
विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …
Read More »शरद पवार यांची खोचक टीका,…पण कुणीही तडीपार झालं नाही अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर
देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य …
Read More »शरद पवार यांचे अमित शाह यांना प्रत्तुत्तर, गांभीर्याने घेत नाही…त्यांची लेव्हल नाही १९७८ साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, ते कोठे होते माहित नाही
नुकत्याच झालेल्या शिर्डीतील भाजपाच्या महाअधिवेशनात बोलताना भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, १९७८ पासूनचे शरद पवार यांचे विश्वासघाताचे राजकारण संपविले असून राज्यातील मतदारांनी त्यांचे राजकारण २० फुट खोल खड्ड्यात गाडले असल्याची खोचक टीकाही केली. अमित शाह यांच्या या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »दिल्लीत भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रमेश बिधुरीः केजरीवाल यांचा दावा रमेश बिधुरी यांनी मात्र केजरीवाल यांचा दावा फेटाळला
पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचे उमेदवार असल्याचा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा दावा भाजपा नेते रमेश बिधुरी यांनी रविवारी फेटाळून लावला. रमेश बिधुरी यांनी या अटकळीला “पूर्णपणे निराधार” म्हटले आणि पक्षाचे समर्पित कार्यकर्ते म्हणून लोकांची सेवा करण्यावर आपले लक्ष असल्याचे सांगितले. रविवारी जारी केलेल्या पत्रात, रमेश …
Read More »नितीन गडकरी यांचे प्रतिपादन, पक्षाची जबाबदारी रामराज्य, शिवशाही आणण्याची सामाजिक समता आणि समृद्ध महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र समृद्ध आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची ताकद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राची अधिकाधिक प्रगती झाली तर देशाचे भविष्य उज्जवल होणार आहे. शिवशाही आणि रामराज्याच्या अपेक्षेने जनतेने अभूतपूर्व यशातून बहाल केलेल्या या सत्तेचा उपयोग करून महाराष्ट्र समृद्ध व्हावा, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, महाराष्ट्रात शिवशाही निर्माण व्हावी, ही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची, …
Read More »भाजपा महाअधिवेशनात मतदारांनी महायुतीला साथ दिल्याबद्दल मतदारांचे अभिनंदन शिर्डीतील एक दिवसीय महाअधिवेशनात केला ठराव मंजूर
विरोधी पक्षांनी केलेला अपप्रचार नाकारून सुशासन, विकासासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करणारा ठराव प्रदेश भाजपा च्या शिर्डी येथे रविवारी झालेल्या महाअधिवेशनात मंजूर करण्यात आला. मुंबई भाजपा अध्यक्ष व राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी याबाबतचा ठराव मांडला. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी या …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन, राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा भाजपा राज्य अधिवेशनात केले आवाहन
जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »