Breaking News

राजकारण

गारपीटीत मृत पावलेल्या शिंदेच्या कुटुंबियांना काँग्रेसकडून एक लाखाची मदत ४८ तास झाले तरी अद्याप सरकारी मदत पोहचली नसल्याचा खा.चव्हाण यांचा आरोप

परभणी: प्रतिनिधी मराठवाडा, विदर्भात गारपीट होवून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. मात्र राज्य सरकारकडून अद्यापही पंचनामेच करण्यात येत असून कोणतीही मदत देण्यात आली नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जालना जिल्ह्यातील वंजार उम्रज येथील गारपीटीमुळे मृत्यू पावलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची खा. अशोक चव्हाण यांनी भेट …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात भाजपच्या डॉ.आशीष देशमुखांचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन

नागपूर : प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात गारपीटीमुळे १२५ गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारा इतक्या मोठ्या होत्या की तब्बल १२ तासानंतरही रस्त्याच्या कडेला गारांचे खच पडलेले पहायला मिळाले. त्यामुळे या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेपर्यत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केल्याची माहिती भाजपचे …

Read More »

गारपीटग्रस्त शेतक-यांना प्रती हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मागणी

परभणी : प्रतिनिधी गारपिटीमुळे राज्यभरातील शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते …

Read More »

‘ती’ पुस्तके दोन वर्षापूर्वीची विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या आरोपावर शिक्षणमंत्री तावडे यांची सारवासारव

मुंबई: प्रतिनिधी शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महापुरूषांबरोबर पंतप्रधान नरेद्र मोदी यांची पुस्तके खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. तसेच ज्या पुस्तकांचा उल्लेख काहीजणांनी केला ती सर्व पुस्तके दोन वर्षापूर्वीची असल्याचे सांगत आताची जी पुस्तके छापलेली आहेत. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे …

Read More »

सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना बदली करून घेता येणार महसुली विभाग वाटप नियम - २०१५ मध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या वयोवृध्द आई-वडीलांच्या सेवेसाठी आता पर्यत महिला कर्मचाऱ्यांना बदलीसाठी अर्ज करता येत होता. आता पतीच्या आई-वडीलांसाठी अर्थात सासू-सासऱ्यांच्या सेवेसाठीही शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना बदली करून घेता येणार असून त्याचबरोबर महसुली विभाग बदलून मागता येणार आहे. महिलांना त्यांची कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडता यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत …

Read More »

न्या. लोया यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला आम आदमी पार्टीचा आरोप

मुंबई :प्रतिनिधी न्यायाधीश लोया यांच्या संसयास्पद मृत्यूआधी त्यांना सोहराबुद्दीन प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांना वाचविण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला. ज्यांना ही बाब माहित होती असे एक माजी जिल्हा न्यायाधीश तसेच ज्येष्ठ वकील …

Read More »

विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचे पुस्तक कशाला ? संघाशी निगडीत प्रकाशन संस्थेवर सरकारची मेहेरबानी असल्याचा विखे-पाटील यांचा आरोप

पुणे : प्रतिनिधी सरकार विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तके खरेदी करीत असून ही पुस्तके पौराणिक म्हणून घेतली, की धार्मिक म्हणून घेतली, की ऐतिहासिक पुस्तके म्हणून घेतली, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत पंतप्रधानांची पुस्तके पौराणिक म्हणून घेतली असतील तर पुराणात त्यांचे नाव मी अजून तरी वाचलेले नाही. ऐतिहासिक म्हणून घेतली असतील तर त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशीही संबंध नसून विद्यार्थ्यांना …

Read More »

इतिहासातून महापुरुषांची नावे पुसण्याऱ्या भाजपला मानसोपचार तज्ञांची गरज व्देषातच भाजप अडकल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि शासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजप नेते इतिहासाच्या पानातून बेफामपणे महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करीत आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली …

Read More »

पंतप्रधान नोकरी द्या…. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरूपम यांचे आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी संसदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बेरोजगारांनी पकोडे तळून रोजगार उपलब्ध करावा असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पकोडे तयार करण्याचे आंदोलन केले. त्यानंतर बेरोजगारांना नोकरी मिळावी यासाठी थेट पंतप्रधानांनाच नोकरी मागण्यासाठी पंतप्रधान नोकरी द्या ची मागणी करत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम …

Read More »

केंद्रीय मंत्री गडकरींपाठोपाठ आता सरसंघचालक भागवतांकडून सैन्यदलाचा अवमान सैन्यदलाची माफी मागावी: खा. अशोक चव्हाण यांची मागणी

नांदेड : प्रतिनिधी भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात. पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात असे वक्तव्य करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी करत सैन्य दलाचा अवमान केल्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी …

Read More »