हनुमान चालिसावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेनेसह थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे त्यांना दोन गटात तणाव निर्माण केल्याप्रकरणी आणि शासकिय यंत्रणांना आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवित त्यांना तुंरुगात रवानगी केली. त्यानंतरही नवनीत राणा यांनी थेट लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवित …
Read More »