भारतात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लग्नानंतर फार कमी कालावधीनंतर घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र भारतात तयार झाल्याचे दिसून आले आहे. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये मतभेद होणे आणि नंतर प्रकरण कोर्टात जाणे हे आजकाल सामान्य झाले असून मात्र, आजही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचा टक्का कमी आहे. आजही भारतात …
Read More »