मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. मात्र या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या गट-तटाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने मनोमिलन घडवून आणण्यात जनसंघर्ष यात्रा मनोमिलन यात्रा ठरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा …
Read More »