आता जवळपास रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वांनाच सणा सुदीच्या काळात आणि सुट्टीच्या कालावधीत रेल्वेने प्रवास करायचा असेल तर दोन महिने-तीन महिने आधाची प्रवासाचे नियोजन करत आरक्षित तिकिट मिळावे यासाठी आधीच तिकिटाचे बुकिंगही करावे लागते. मात्र अनेकांची तिकिटे आरक्षित होत नाहीत. त्यामुळे या अडचणीवर भारतीय रेल्वेने एक तोडगा काढला आहे. तसेच एका …
Read More »