Breaking News

Tag Archives: subhsh desai

मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रशासनाला दम; कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरील बैठकीत दिले आदेश

काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पाणी प्रश्नी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जलआक्रोश मोर्चा काढला. तसेच जोपर्यंत पाणी प्रश्न सुटणार नोही तोपर्यंत भाजपा शांत बसणार नाही की झोपणार नाही आणि झोपूही देणार नसल्याचा असा इशारा दिला. वाचा उध्दव ठाकरे म्हणाले, ईडी फिडी लावण्यापेक्षा एकदा चीनला धमकावून दाखवा उध्दव ठाकरेंचा …

Read More »