Breaking News

Tag Archives: rajiv gandhi jivandayee yojana

राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ फक्त अर्धा टक्के लोकांना प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचा कॅगचा ठपका

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य गरीब आणि शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा प्रत्यक्ष लाभ आता पर्यंत फक्त अर्धा टक्के नागरीकांना मिळाला आहे. तसेच या योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरीकांऐवजी खाजगी कंपनी आणि विमा कंपन्यांना झाल्याचा ठपका ठेवत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि …

Read More »