मुंबई : प्रतिनिधी मराठी साहित्य इतकं प्रगल्भ आणि विपुल आहे. यामुळे काही दिग्दर्शकांना नेहमी मराठी साहित्य खुणावत असतं. त्यामुळेच अशा साहित्यकृतींवर आधारित सिनेमांची निर्मिती होत असते. विख्यात लेखक, पत्रकार, अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नांव आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. ‘झिपऱ्या’ ही त्यानी …
Read More »