देशातील लोकसभा निवडणूकींता कालावधी जवळ येत चालला आहे तसतसे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडून ठिकठिकाणी जाहिर सभा सत्ता परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आकृष्ट करण्याच्या हालचाली राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहेत. त्यातच काल बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने आयोजित जाहिर सभेला मोठ्या प्रमाणावर तेजस्वी यादव यांच्या समर्थकांनी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सल्ला,… अॅटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभव…
देशातील लोकशाही संकटात असल्याचा आणि भाजपा, नरेंद्र मोदी यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यघटनेनुसार चालणारी प्रक्रियाच संकटात आली असल्याचा आरोप काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा २०२४ च्या निवडणूकीत पराभव करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील …
Read More »