चांद्रयान ३ च्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करेल आणि २०४० मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील.सध्या चीनचे तियांगॉन्ग स्पेस स्टेशन अवकाशात असून ते त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. २०३५ मध्ये आपले स्पेस स्टेशन बनवल्यानंतर भारत अंतराळ मोहिमांच्या बाबतीत …
Read More »