मुंबई : प्रतिनिधी दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली रिक्षा अगदी अनोख्या पद्धतीने सजवली आहे. त्यांनी आपल्या रिक्षाला जिथे शक्य असेल तिथे रोपं लावून ती हिरवाईने नटवली आहे. आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना माने …
Read More »