भारताच्या गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या बैठकीनंतर मंगळवारी त्यांनी मोठे विधान केले आहे. भारताने आता नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली पाहिजेत, ज्यात २०३५ पर्यंत ‘भारतीय अंतरीक्षा स्टेशन’ स्थापन करणे आणि २०४० पर्यंत पहिला भारतीय चंद्रावर पाठवणे असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी …
Read More »