कोरोना काळानंतर देशातील सरकार मालकीचे उद्योग विकायला काढण्यात आले असून अनेक उद्योगांची विक्री करण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर देशावरील कर्जाच्या रकमेतही मोंदीच्या काळात झाली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा पंतप्रधान कार्यालयाचे माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करत म्हणाले की, मोदी सरकारने सर्वाधिक कर्ज …
Read More »