मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना चुकीची वीज बील देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ही चुकीची बीले भरूनही वीज जोडणी तोडण्यात येत आहे. तर काही शेतकऱ्यांना २६ हजार इतक्या रकमेची वीज बीले पाठविण्यात येत असून वीज बील न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडण्यात येत असल्याची बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी …
Read More »