नागपूर : प्रतिनिधी मागील अधिवेशनात घोषणा करूनही राज्यातील बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. तसेच याप्रश्नी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार रात्री १२.३० वाजेपर्यंत विधानसभा रोखून धरल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज …
Read More »