समाज परिवर्तनाच्या आणि जाती अताच्या लढाईमध्ये विविध विचारधारा, मतप्रवाह आणि कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. प्रबोधनाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी संघर्षाची बीजे रोवली आणि पुरोगामी भूमिका घेऊन काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यात मोलाची भर घातली. आंबेडकरी चळवळ असो वा समाजवादी किंवा डावी भूमिका …
Read More »