सातारा : प्रतिनिधी लॉडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा माल वाया जावू नये यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडील कापसाची खरेदी राज्य सरकार कडून करण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्रांमध्ये या कापसाच्या खरेदीला सोमवार २० एप्रिलपासून सुरुवात केली जाणार असल्याची …
Read More »