Breaking News

Tag Archives: bjp wants to break maharashtra

महाराष्ट्राचे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा डाव मागासलेल्या मराठवाड्याकडे दुर्लक्ष केल्यानेच तेंलगणात जाण्याची मागणी असल्याचा चव्हाण यांचा आरोप

नांदेड : प्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिकांच्या हौतात्म्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. पूर्वीच्या निजामराजवटीत असलेल्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये बिनशर्त सहभागी झाला. परंतु या भागाकडे भाजप-शिवसेना सरकारचे वारंवार होणारे दुर्लक्ष यामुळेच तेलंगणात जाण्याची सिमालगतच्या नागरिकांची मागणी वाढली आहे. या मागणीचा फायदा घेत महाराष्ट्राचे त्रिभाजन करून वेगळे विदर्भ व मराठवाडा राज्य करण्याचा भाजपचा कुटील …

Read More »