मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणूका घेण्याविषयी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून चाचपणी करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारकडून चार वर्षात किती निर्णय घेतले त्यातील प्रभावी किती आणि त्याचा फायदा किती लोकांना झाला याचा आढावा घेण्यात येणार असून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व विभागांच्या मंत्र्यांना निर्णय सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री …
Read More »