मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून आज ३ हजार ३९० नव्या रूग्णांचे निदान तर १२० जणांचा मृत्यू झाला. मात्र दुसऱ्या बाजूला १६३२ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ५० हजार ९७८ वर पोहोचली असल्याने १ लाख ७ हजार ९५८ रूग्णांपैकी ५३ …
Read More »